Monday, November 3, 2025
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दिल्ली हिंसाचार प्रकरणात न्यायालय दखल देणार नाही

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 3, 2021
in ताज्या बातम्या, देश
0
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दिल्ली हिंसाचार प्रकरणात न्यायालय दखल देणार नाही
0
SHARES
163
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■दिल्ली हिंसाचारा बाबत न्यायालय दखल देण्याची गरज नाही- सर्वोच्च न्यायालय.

पालघर दर्पण : प्रतिनिधी

हे पण वाचा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आंदोलक व पोलिसांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे अनेक शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता या हिंसाचाराबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल केल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांची दखल घेण्यास नकार दिला आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी कायदा आपले काम करेल तसेच न्यायालयाला या प्रकरणात दखल देण्याची गरज नाही. दिल्ली हिंसाचार प्रकरणा बाबत निवेदन द्यायचे असेल तर केंद्र सरकारला द्यावे असे सांगितले आहे. त्याच बरोबर सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे याची आम्हाला खात्री आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य वाचलं असून कायदा योग्य कारवाई करेल असं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही यामध्ये मध्यस्थी करु इच्छित नाही. तुम्ही सरकारसमोर निवदेन करा असं सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितलं आहे.

दिल्ली हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. काही याचिकांमध्ये दिल्ली हिंसाचार हा देशाच्या विरोधातला कट असल्याचं सांगण्यात आलं आहे तर काही याचिकेत हा हिंसाचार सरकार आणि पोलिसांच्या बेजबाबदारामुळे झाला असल्याचं सांगितलं आहे. एका याचिकेत या संबंधी निवृत्त सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर एका याचिकेत हिंसाचाराचा तपास एनआयएकडे देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

September 17, 2025
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

August 14, 2025
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
बाडापोखरण जमीन घोटाळा!
जिल्हा

बाडापोखरण जमीन घोटाळा!

July 24, 2025
वृद्ध महिलेच्या भूखंडाचे श्रीखंड खाणारा राजेंद्र राऊत अजूनही मोकाट!
जिल्हा

वृद्ध महिलेच्या भूखंडाचे श्रीखंड खाणारा राजेंद्र राऊत अजूनही मोकाट!

July 15, 2025
सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात
जिल्हा

सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात

June 17, 2025
Next Post
लहानग्यांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर चा डोस

लहानग्यांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर चा डोस

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

तारापूर मध्ये केमिकल टँक फुटून वायू पसरला

तारापूर मध्ये केमिकल टँक फुटून वायू पसरला

September 7, 2020
ड्रग्स माफिया निलेश सुर्वेला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी

ड्रग्स माफिया निलेश सुर्वेला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी

April 16, 2022
अनधिकृत वस्त्यांना सुविधांची खैरात

अनधिकृत वस्त्यांना सुविधांची खैरात

October 23, 2020
शेतक-यांनी ८० टक्के ओलावा असणा-या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात.

शेतक-यांनी ८० टक्के ओलावा असणा-या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात.

June 9, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • “विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
  • वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
  • बाडापोखरण जमीन घोटाळा!
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!