Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

केंद्र सरकार व शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चर्चा.

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 27, 2020
in ताज्या बातम्या, देश
0
केंद्र सरकार व शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चर्चा.
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ मंगळवारी होणार चर्चा; शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव

पालघर दर्पण : प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

दिल्लीच्या सीमेवर अद्याप आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगत कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच राहिले. कृषी मंत्रालयाने २० व २४ डिसेंबर ला शेतकऱ्यांना चर्चा करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. चर्चेची तारीख व वेळ शेतकऱ्यांनी ठरवावी असे या प्रस्तावात होते. त्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी सरकारसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महिना होऊन गेला आहे. आता पर्यंत केंद्र सरकारच्या व शेतकऱ्यांच्या ५ बैठकी झाल्या मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे अद्यापही आंदोलन सुरू आहे. मंत्रालायने पाठवलेला २० डिसेंबर चा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला. त्यांनतर २४ डिसेंबरला मंत्रालयाने चर्चेसाठी शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठवला होता. तसेच शुक्रवारी कार्यक्रमात व्यक्तव्य करत असताना मोदी यांनी देखील शेतकऱ्यांना चर्चेसाठी आव्हाहन केले होते. यावर आंदोलन करणाऱ्या विविध ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. व केंद्र सरकारला चर्चेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र या मध्ये अटी देखील आहेत.

मंगळवारी सकाळी ११ वाजता चर्चा करण्यात यावी असे शेतकऱ्यांनी प्रस्तावात मांडले आहे. त्याच बरोबर ४ अटी देखील मांडल्या आहेत. त्यामध्ये पहिली अट केंद्र सरकारने तीनही नवीन कृषी कायदे रद्द करावे अशी आहे. दुसरी अट एमएसपीची कायदेशीर हमी हवी आहे. तिसरी अट वीज बिलच्या मसुद्यात बदल करण्याची मागणी आहे. तर चौथी अट ही पराली कायद्यातून शेतकऱ्यांना वगळावे अशी आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
बाडापोखरण जमीन घोटाळा!
जिल्हा

बाडापोखरण जमीन घोटाळा!

March 20, 2026
Next Post
आदिवासी पाडे विकासाच्या प्रतिक्षेत

आदिवासी पाडे विकासाच्या प्रतिक्षेत

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

सट्टेबाजी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा चर्चेत

सट्टेबाजी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा चर्चेत

April 3, 2022
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत तिन वर्षाचा बिबट्या ठार

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत तिन वर्षाचा बिबट्या ठार

May 24, 2020
जिल्ह्यात 91 हजार 561 जणांचे कोविड लसीकरण

महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद

April 4, 2021
पालघरच्या कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांच्या खुर्च्या रिकाम्या

पालघरच्या कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांच्या खुर्च्या रिकाम्या

October 20, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!