Sunday, June 15, 2025
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

पहिल्या पावसातच मुंबई तुंबली

पालघर दर्पण by पालघर दर्पण
June 9, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
पहिल्या पावसातच मुंबई तुंबली
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ यंदा मुंबई तुंबणार नाही असा आदित्य ठाकरेंचा दावा फोल; महापालिकेचा ५ वर्षात १ हजार कोटींचा घोटाळा आशिष शेलारांच ट्विट.

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. मात्र यात मुंबईची अवस्था दरवर्षी प्रमाणे यंदाही तशीच आहे. मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई तुंबली आहे. यावर्षी मुंबई तुंबणार नाही असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र पहिल्या पावसातच मुंबई तुंबली असल्याने विरोधीपक्ष आदित्य ठाकरे यांच्या दाव्यावर व शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्न उपस्थित करीत आहे.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. यावर्षी मुंबई तुंबणार नाही असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. मात्र हा दावा खरा ठरला नसल्याने विरोधी पक्षाकडून ट्विटरच्या माध्यमातून टिका केली जात आहे. पहिल्या पावसातच मुंबई तुंबली असल्याने भाजपचे आमदार ऍड आशिष शेलाल यांनी ट्विटर वर टीका केली आहे. डेब्रीजच्या गोण्या जशाच्या तशा नाल्यात पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात असे शेलार यांनी सांगितले आहे.

मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले आहे. घरात पाणी घुसू लागले आहे. नालेसफाई कधी १०७ टक्क्ये आहे तर कधी १०४ टक्क्येचा दावाचा फोल ठरला. प्रशासनाने काम केलं नाही कंत्राकदराने पळ काढला. सत्ताधाराने कंत्राकदाराच्या केलेल्या कुकृत्यावर पांघरून घातलं. संपूर्ण मुंबईमध्ये दर वर्षाला ७० ते १०० कोटी रुपये केवळ नालेसफाईसाठी. ५ वर्षात ५०० कोटी रुपये ते सोडून छोटे नाले व स्टॉर्म वॉटर दुरुस्ती असो व पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी १०० कोटी प्रमाणे ५ वर्षाचे अधिकचे ५०० कोटी म्हणजे ५ वर्षात १ हजार कोटींचा खर्च पण मुंबईकारांच्या नशिबी केवळ तुंबलेलं पाणी घरात घुसण्याची स्थितीत आहे. जिथे पाणी तुंबत नव्हतं तिथेही पाणी तुंबलेलं आहे. असे देखील शेलार यांनी सांगितले.

आजच शेअर करा

Related Posts

घिवली गावाचा सरपंच बनावट…
जिल्हा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

May 5, 2025
गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
जिल्हा

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

May 5, 2025
वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
जिल्हा

वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?

May 1, 2025
कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
जिल्हा

कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान

April 24, 2025
भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू
जिल्हा

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू

April 24, 2025
डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..
जिल्हा

डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..

April 22, 2025
Next Post
शेतक-यांनी ८० टक्के ओलावा असणा-या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात.

शेतक-यांनी ८० टक्के ओलावा असणा-या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात.

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021

EDITOR'S PICK

बंद कारखाने भंगार माफियांना पोलिसांच्या मदतीने मोकळे रान

बंद कारखाने भंगार माफियांना पोलिसांच्या मदतीने मोकळे रान

November 10, 2022
उद्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

उद्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

January 15, 2021
भिषण स्फोटात तिघांचा बळी!

भिषण स्फोटात तिघांचा बळी!

May 24, 2020
राज्यात गैरप्रकार केलेल्या ३४७ रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द ;अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम

राज्यात गैरप्रकार केलेल्या ३४७ रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द ;अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम

March 8, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • घिवली गावाचा सरपंच बनावट…
  • गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
  • वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
  • कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!