पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन...
अलिकडेच सोशल मिडीयावर एक खूपच कौतुकास्पद बाब वाचनात आली ती म्हणजे केरळ राज्यात शाळेतील विद्यार्थ्यांना भरपूर पाणी पिता यावे याहेतुने...
इधन व वेळेची होतेय बचत मनोरच्या वाहतूक कोंडीला ही होतोय पर्याय पालघर दर्पण:राजेंद्र पाटील पालघर: शहर जिल्ह्याचे मुख्यालय झाल्यापासून मुख्यालयाला...
पालघर दर्पण वार्ताहर बोईसर: डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी बोईसर परिसर रस्ते, शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवीली. या...
प्रदुषणकारी मस्तावलेल्या उद्योजकांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे मोकळीक; तारापुर बरोबरच महाराष्ट्रांचे प्रदुषणाबाबतीत देशात नावलौकिक पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील पालघर: प्रदुषणाच्या बाबतीत...